14 ते 19 एप्रिल दरम्यान राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस panjab dakh havaman andaj

panjab dakh havaman andaj राज्यातील सर्व शेतकर्‍यांना मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो तुमच्या शेती कामे करून घ्या राज्यात पुन्हा वातावरण खराब होणार आहे . काही दिवसा पूर्वी 1 ते 3 एप्रिल दरम्यान राज्यात अवकळी पाऊस पडला त्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान केले द्रांक्ष पिकाचे व कांदा पिकांचे नुकसान झाले त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीचा मसेज देत आहे की राज्यात पुन्हा अवकळी पावसाचे संकट आहे .

14 ते 19 एप्रिल दरम्यान राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस पडणार

शेतकरी मित्रांनो तुमचे कांदे झाकून काढून घ्या राज्यात पुन्हा गरपीट ची शक्यता असणार आहे . panjab dakh havaman andaj हा पाऊस 14 ते 19 तारखे दरम्यान राज्यात अवकळी पावसाचे मोठे संकट असणार आहे. सर्वात जास्त पावसाची शक्यता असणारे जिल्हे मुंबई , पुणे , नाशिक , परभणी , लातूर , हिंगोली , नांदेड, या भागात पाऊस पडणार आहे . इतर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहील .

पंजाब डख काय म्हणाले

पंजाब डख यांचा देखील अंदाज आला आहे त्यांनी देखील शेतकर्‍यांना 13 तारखे पर्यत उनाचा पारा वाढत जाईल . 42 23 अंश इतका ऊनहाचा पारा वाढील . त्या नंतर 14 तारखेपासून पुन्हा अवकळी पावसाळा सुरुवात होईल असे देखील त्यांनी संगितले. शेतकर्‍यांनी आपले शेती चे कमी करून घ्या .

Leave a Comment